Monday 4 October 2021

वनस्पती - जीवाणु सहजीवन.


वनस्पती - जीवाणु सहजीवन.
वनस्पती - जीवाणु सहजीवन.

वनस्पती - जीवाणु सहजीवन.
वनस्पती - जीवाणु सहजीवन.
आपले संपुर्ण विश्व जीवाणूंनी व्यापुन टाकले आहे. पृथ्वी, हवा, जमीन, पाणी, ग्रह सर्व विश्व जीवाणूंनी व्यापलेले. यांचे निरंतर प्रक्रीयेमुळे सर्व प्रक्रिया बिनबोभाट चालु असतात. अगदी मणुष्य प्राणी ते सर्व सजीव यांचेतील आरोग्य सुद्धा या जीवाणूंमुळे अविरत चालु असते. फारच थोडे जीवाणू असे असतात की ते त्रासदायक असतात. 

जिथे कुठे वातावरणात बदल घडतो तिथे संख्येने थोडे असणारे जीवाणू उपद्रवकारक ठरतात. असो.

मी माझ्या टेरेस वर खरीपा मध्ये भेंडीचे चांगले पिक घेतले. एक भेंडी 30 ग्रॅम, एकुण 15 तोडे, प्रतीझाड 450 ग्रॅम एका सिझनला. 8 फुट × 4 फुट वाफयात 92 झाडे. म्हणजेच साधारणतः 40 ते 42 किलो भेंडी उत्पादन कीडनाशकाची फक्त दोन फवारणी, व बेसल डोस खतावर मिळाले. म्हणजे 12 ते 15 टन प्रति हेक्टर. सर्वच्या सर्व पुर्णतः जोमदार व निरोगी झाडे.

दोन दिवसापूर्वी सर्व झाडी उपटली व काही निरोगी झाडांच्या मुळावर मोठमोठ्या गाठी दिसुन आल्या. साहजिकच कृषी क्षेत्रात काम केल्यामुळे उत्सुकता होती. शेवटी कशामुळे याचा अचूक निदान काही झाले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माझे काही सहकारी यांना फोटो शेअर केले. तेंव्हा कोणी सुत्रकृमीचा प्रादुर्भाव असावा, तर कोणी उपयुक्त जीवाणू की जसे अॅग्रोबॅकटेरीअम मुळे असु शकते. असो.

मला वाटते चांगले जीवाणूंची संख्या व प्रकार संवर्धन झाले असल्याने भेंडीची झाडी जोरदार व निरोगी होती. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की उपयुक्त जीवाणू असले पाहिजे. असो. जर शेतजमीनीचा पोत चांगला राहिला तर उपयुक्त जीवाणूंची संख्या व प्रकार नक्कीच संवर्धन होईल. जमीनीचा पोत चांगला रहाण्यासाठी तेथील पिकाचा प्रत्येक अवशेष तिथेच कुजवला गेला पाहिजे. शिवाय जमीनीत भरपूर प्रमाणात मलमुत्र मिसळले गेले तर खते,  औषधांचा वापर किमान 80 % कमी होईल. 

सारांश जमीनीचा पोत सुधारला पाहिजे.

Tuesday 14 September 2021

शेतकरी मित्राने नेमकं काय करावे?

शेतकरी मित्राने नेमकं काय करावे?

एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनातील निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी मीत्रांनी सहजच विचारणा केली की मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फळ पिकांची बाग लागवड करावी का? 

सहजच हो किंवा नाही असे उत्तर तरी कसे देणार? कारण साहेब मीत्रच म्हणाले की एकरी 15 ते 20 टन माल निघेल. पंचतारांकित हॉटेल मधुन खुप मागणी आहे, दर पण रु 250 प्रती किलो मिळेल. म्हणजे दरवर्षी एकरी रु दहा ते वीस लाख होणार.

थोडा दचलोकच. साहेबांना नेमके कसे उत्तर द्यावे, हे मात्र कळलेच नाही. शेवटी कृषी क्षेत्रातील खुप मोठा ज्ञाणी असल्यासारखे कसे बसे हो, चांगली मॅनेजमेंट व मार्केट मिळाले तर नक्कीच असे मी बोलुन गेलो. 

नंतर मात्र मनामध्ये अनेक प्रश्नांनी थैमान घातले. कारणही तसेच होते. माझी आई स्वतःच एकटी दिवसभर एक दोन एकरात राबुन  भाजीपाला करायची व गावातील पेठेत व बाजार दिवशी विकुन संपुर्ण घर खर्च, बि-बियाणे, खते, औषधे, मजुर व आमचा सर्वांचा शिक्षणाचा व इतर खर्च भागवुन काही थोडी थोडी शिल्लक मातीच्या गाडग्यात ठेवत असे. थोडक्यात तिचे ठाम मत असे की, शेतीत खुप कष्ट आहेत पण परवडते, लई नाही पण चांगलं भागतय ना. खुश व समाधानी असायची. असो.

पुन्हा साहेबांच्या मुळ प्रश्न होता की ड्रॅगन फळबाग करावी का नाही?

मला पडलेला प्रश्न वेगळाच होता. थोडक्यात माझे वैयक्तिक मत. ड्रॅगन फळा बद्दल खुप काही चांगले गोष्टी आहेत. महत्वाचे म्हणजे पाणी कमी लागते. अर्थात, बारमाही पाणी पाहिजेच पाहिजे.

तोटा म्हणजे सर्व साधारण ग्राहकांच्या पसंतीस अजुन म्हणावे असे उतरले असेल का? तर माझे वैयक्तिक मत नकारात्मक आहे.

कधी कधी असा विचार येतो की शेतकरीच शेतकरयाला खोटे बोलतो का? फसवतो का?  

बहुतेक सर्वच नविन गोष्टीत काही मोजकेच सुरवातीला पैसे कमावून बसतात, खरं तर रोपे विकणारा. अर्थात, एकदा व्यवसाय करायचा म्हणजे नफा तर कोणीही पहाणारच ना!

शेतकरी मग तो कोणीही असो, मला वाटते त्याने भौगोलिक परीस्थिती, मालाची मागणी खप (मालाची पसंती), उपलब्ध पाणी, मणुष्यबळ, वाहतूक खर्च व इतर अनेक गोष्टीचा खुप व अनेक अंगाने विचार करायला पाहिजे, बहुतेकजण तसा नक्कीच विचार करीत असतील. तरी मला वाटते अनेकजण जाहीरातींच्या जगात ऐकीव, व  भंपक बातम्या वाचुन, पाहुन इतर कोणीतरी काहीतरी नवीन करतो आहे, त्यामध्ये खुप पैसा आहे व मग तोही परीस्थितीचा पुरेसा विचार न करता स्पर्धेत टिकण्यासाठी  दमछाक होईपर्यंत धावतो, कर्जबाजारी होतो, दुर्दैवाने जीवनयात्रा संपवतो. सर्व समाजाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक. 
 
आज पेरु, आंबा, सिताफळे, अंजीर, डाळींब, बोरं ई. अवरषणप्रवण क्षेत्रातील फळबाग शेतकरी यांची परीस्थिती काय आहे व कीती उन्नती झाली?.  काहीच झाली नाही असे मुळीच नाही. परंतु, दरवर्षी अपेक्षित एकरी रुपये व प्रत्यक्षात पाच किंवा दहा वर्षाची सरासरी यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे माझे ठाम मत आहे. अर्थातच, अपेक्षित (किंवा जाहीरातीतुन केलेल्या दाव्यापेक्षा) खुप कमी रुपये हाती शिल्लक रहात असले पाहिजे.

मग शेतकरी वर्गाने ड्रॅगन किंवा तत्सम फळबाग करायचे का नाही ?

नक्कीच करायला हरकत नाही. परंतु सर्वांनाच रुपये दहा ते वीस लाख एकरी वगैरे काही अपवाद वगळता शक्य होत नसावी, हि वास्तवता असली पाहिजे. मग असेच स्ट्रॉबेरी पिके, ढोबळी मिरची, गॅलॉन वांगी ई. लाटा येवुन गेल्या. दोन एकरा मध्ये स्ट्रॉबेरी, ई. पिकात सुद्धा दहा ते वीस लाख झाले पाहिजे होते. सत्य हेच की ते झाले नसावेत.

शेवटी काय तर माझी आई चाळीस वर्षांपूर्वी दोन एकरात पारंपारिक भाजीपाला पिके घेवुन, स्वतःच कष्ट करुन, घरचेच बि-बियाणे वापरून, अल्पशा पाण्यावर व औषधांवर व खतांवर खर्च करुन, वाहतूक व मार्केट स्वतःच गावच्या बाजारात करुन समाधानी, आनंदी व अपेक्षित पेक्षाही चांगली सरासरी रुपये शिल्लक ठेवत असायची. 

नक्की काय होते आहे ते मात्र समजत नाही. अपेक्षांचं ओझं खुप मोठे झाले आहे का? का, खर्चाचं ओझं खुप मोठे झाले आहे का?

Wednesday 4 August 2021

Jamun and Grape Wine Making - Summer 2021

Jamun and Grape Wine Making - Summer 2021

Recently in the month of June I visited my son-in-laws farm where two 35 year old jamun trees were loaded with riped fruits, whereas, many rotten fruits were lying on ground. 

Many of us observe this scenario at many farms. This is due to the fact of (1) unavailability of skilled labor, (2) delicious fruit skin, and (3) perishable nature of fruit. All these requires gentle handling, packaging and immediate consumption. 

So, I collected about 8 kg of fruits and prepared  a perfect blend of wine. Earlier in the month of May a few kilograms of black grapes were crushed for wine. About 5 Lit of Jamun and Grape Wine  was prepared at home.  Horticulturist, Microbiologist and a few wine lover neighbours tasted it. All have rated top grade preparations and a perfect blend. All those who tasted opined that jamun wine is better than grape. 

A few days ago I read a news in Marathi newspaper that State Govt is thinking to allow a sale of wine by grocery stores and malls.

One can legally prepare wine or beer at home for personal use in a limited quantity. However, as like in western countries, preparing and having wine as a nutrition may not be a favourite choice for us. 

I strongly feel that if easy and affordable techniques could be developed for jamun fruit harvesting, handling, increased shelf life, competitive price, and fruit processing either for juice or Wine then these fruits may not go waste. 

There are some commercial jamun growers, small farmers who sale their tree at Rs 2000 to 5000. The consumer buy at Rs 100 to Rs 200 / Kg.  

The below picture depicts the jamun wine in  pink color, whereas grape wine in dark purple color.

Sunday 27 June 2021

Second season terrace crop (Kharif 2021) grown very good with good yield.

Second season terrace crop (Kharif 2021) grown very good with good yield. 

So far harvested cucumber, eggplant (brinjal), bitter guard, muskmelon (wild), green chillies, tomato.

Okra (bhendi) is in good health. Flowering will start in next month.

My sincere opinion (and my terrace gardning experience) is that growing Tomato, eggplant without any pesticide use is very difficult. Half of the brinjal harvest and 35 % of tomato harvest was found to be infested with fruit borer. Finally one insecticidal spray was given. 

Hoping to harvest good yield of okra.

Wednesday 9 June 2021

Snail (shelled gastropoda) (Slug), Animalia - Gastropoda - Mollusca

Snail (shelled gastropoda) (Slug), Animalia - Gastropoda - Mollusca

Today, I came across with a unique snail on my terrace garden grown eggplant, munching on a leaves. Initially I thought of commonly occurring leaf eating hairy catterpillar, however antennas are like of typical snail. While searching on Google images to find out for similar images, I couldn't find the match. The curiosity helped to catch the image. Later safely released into another environment.  I hope someone may identify spp.

Thursday 8 April 2021

Terrace Garden - An Experience

Terrace Garden - An Experience 

As a farmer's boy I enjoyed farming. Now retired. To keep myself engaged in farming I cultivated many crops on my building terrace in Pune. First erected floating structure of 175 sq.ft. The capital cost came to Rs 29,500/-. 

Seeds, Bioagents, chemical fertilisers and insecticide of Rs 1400/-

The crops grown are : Okra, Guar, methi, gurard (bitter guard, bottle guard, watermelon, sponge, ridge guard), French Beans, tuborosum.

Seedlings nursery of tomato and eggplant.

Tree plants are citrus, custard Apple, kadipatta.

Flower plants are tuborosum, crysanthemum, jasmin,   mogra.

Others includes sugarcane, lemon grass, betelvine.

I think for me it is the cultivating the culture of agri-culture with my 3 year old granddaughter who harvested first okra crop of 300 grams.